नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांचे 2000 रुपये याच तारखेला मिळणार!
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक खूप छान योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. शेतकऱ्यांना शेती करायला पैशांची गरज असते. तेव्हा सरकार त्यांना थोडी आर्थिक मदत करते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना थोडा आधार देणे. ही योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांना किती पैसे मिळतात? या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ६,००० रुपये मिळतात. … Read more